गुजरातचा रणसंग्राम : काळजात चर्रर्र करणाऱ्या उना पीडितांच्या वेदना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या 15 वर्षात गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही याचा मोदींना अभिमान होता. पण पाटीदार आंदोलन आणि उनाच्या दलित मारहाण प्रकरणामुळे त्याला डाग लागला. उनापासून केवळ २० किलोमीटरवर असलेलं मोटा समदियाल गाव. 11 जुलै 2016 ला बालूभाई सरवय्यांच्या कुटुंबानं गाईला मारल्याचा आरोप झाला. गोरक्षकांनी कुटुंबाला अमानुष मारहाण केली. आज तब्बल दीड वर्षानंतरही सरवय्या कुटुंबिय गोरक्षकांच्या दहशतीत वावरतंय. या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी.