Ranjit Singh Nimbalkar | रामराजेंचं संतुलन बिघडलं आहे, सीरीयस घेत नाही : रणजितसिंह निंबाळकर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये सभा पार पडतेय..पण त्या सभेआधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय...खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांवर खरमरीत टीका केलीय..रामराजेंना फारसं सीरीयस घेत नाही..त्यांचं संतुलन बिघडलंय...अशी टीका रणजितसिंह निंबाळकरांनी केलीय..