Nana Patekar : रायगडच्या पायथ्याच्या 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार : नाना पाटेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2021 04:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगडच्या पायथ्याला जर गाव वसली आहेत त्यावेळी तिथे पाण्याची सोय असणारच फक्त ती शोधून काढण गरजेच आहे. दीड वर्षामध्ये 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करुयात, असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.