Panchayat Election Result: नगरपंचायत निवडणुकांच्या निकालावर यशोमती ठाकूर, बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायत निवडणूकीचे सर्व निकाल हाती आले आहेत. तिवसा येथे १२ जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram