Bihar Election Result : आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीची महागठबंधनला धोबीपछाड ABP Majha

Continues below advertisement

Bihar Election Result Nitish Kumar Vs Tejashwi Yadav Marathi News ABP Majha 

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 पुन्हा एकदा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनतील असा सुद्धा एक स्ट्रॉंग अंदाज व्यक्त केला जातोय. दहाव्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील जर असं झालं तर. पण भाजप आणि जेडीयू यांच्यामध्ये बातचीत काय झालेली आहे? त्यांच्यामध्ये बार्गेनिंग याच्यापुढे कसं होईल याचा कुणालाही अंदाज नाही. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल ती म्हणजे साधारणतः दीड एक वर्षापूर्वीच आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा, विरोधी बाकांचा जर का आपण विचार केला. तर खूपच प्रभावशाली पद्धतीची कामगिरी देशभरामध्ये विरोधी पक्षांची राहिली. लोकसभेच्या नंतर एक प्रकारे विरोधी पक्षांना पुनरुजीवन मिळाला अशी चर्चा झाली पण लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल त्यामध्ये हरियाणा सारखा प्रमुख राज्य असेल तिथे मात्र विरोधकांचा करिष्मा फारसा चालू शकला नाही फारसा दिसू शकला नाही. मतचोरी हा भाग किंवा हा मुद्दा विरोधकांनी सातत्याने लावून धरलेला आहे. बिहार मध्ये सुद्धा एसआयआरचा मुद्दा या एसआयआर वरती. एनडीएच झालेल पाहायला मिळालं जेडीयू मध्ये आणि भाजप मध्ये सध्या जेडीयू 63 जागांवरती आघाडीवर आहे तर भाजप 76 जागांवरती आघाडीवर आहे तर दुसरीकडे आरजेडी जी सुरुवातीच्या काळामध्ये खूप प्रभावीपणे पुढे जात होती त्या आरजेडीची काही प्रमाणात पीछाट आपल्याला पाहायला मिळतेय पण आता मुख्यमंत्री कोण होणार भाजपाचा मुख्यमंत्री असेल का का नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील याची चर्चा रंगू लागेल खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आलेल्या नाहीयत सावत भूमिका ही दोन्ही. घोषणा जी आहे, लोकप्रिय योजनांची खैरात ही बिहारच्या जनतेवरती झालेली आहे, त्यातल्या बऱ्याचशा योजना या महिलांसाठी फायदेशीर योजना आहेत, चेहरा नितीश कुमारांचा आहे, दोघजण समसमान जागांवरती लढलेले आहेत, त्यामुळे आता जेव्हा हे खूप इंटरेस्टिंग रंजक आकडे बिहार विधानसभाचे म्हणजे दोन्ही पक्ष एक प्रकारे तुल्यबळ आहेत, जागांचा विचार केला, आकड्यांचा विचार केला तर त्यामुळे मुख्यमंत्री. हा जेडीयूचा होतोय का मुख्यमंत्री भाजपचा होतो आहे? या दोन पक्षांमध्ये बातचीत कशी होते पण बिहार मध्ये गणित कुठली अडकलेली आहेत? गणित कुठली आहेत तर ती केंद्रीय पातळीवरची आहेत कारण भाजपला एकट्याला पूर्ण बहुमत नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola