Bihar Election Result : एनडीएची आघाडीवर? पुन्हा मोदी सरकार येणार? ABP Majha
Bihar Election Result : एनडीएची आघाडीवर? पुन्हा मोदी सरकार येणार? ABP Majha
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात घराणीशाहीचा एका बाजूला पक्ष होता तर दुसरीकडे लोकशाही मांडणारा पक्ष होता आणि लोकशाहीच्या सोबत बिहारची जनता ही सातत्याने उभ राहिलेली आहे म्हणजे बिहारचा इतिहासच हा लोकशाहीला जन्माला घालण्याचा इतिहास आहे आणि अशा पद्धतीने लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम पुन्हा एकदा बिहारच्या जनतेन केलय गेल्या पाच वर्षांमध्ये नितीश कुमार जी यांच्या नेतृत्त्वात ज्या पद्धतीने विकासाच काम बिहार मध्ये पण प्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व करते आणि बिहार मध्ये नितीश कुमार जी हे करतायत त्या डबल इंजन सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर बसवण्याचे काम या निमित्ताने झालेला आहे. राहिला प्रश्न बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार तर भारतीय जनता पार्टीची एक परंपरा असते की केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्ड आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील प्रमुख अधिकारी आणि नेते बसतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. कुठेही बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून वाद होताना दिसणार नाही. होते आणि काँग्रेसच्या विरोधात तेजस्वी यादव यांचे लोक होते हे आता निकालातून स्पष्ट होते असं भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार जी यांच्यामध्ये नसणार आहे आम्ही दोघही दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसतील आणि हा प्रश्न निकाली काढला जाईल बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आशीर्वाद दिले त्याची दोन कारण पहिलं कारण आहे ते म्हणजे जेनजी फर्स्ट टाईम वोटर हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत आहेत हे प्रामुख्याने या निमित्ताने दिसून आला आणि एनडीए च्या बाजूनी संपूर्ण मतमोजणीच्या मळी कल दिसत होते प्रत्यक्षामध्ये उलट झालं आता तसं होईल यावेळी अस मी म्हणत नाही पण हे जे तुम्ही चित्र दाखवत ते जर खर असेल. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे महिलांच मतदान एकूण मतदान 10% वाढ आणि महिलांच मतदान त्यामध्ये सब यापूर्वी एक दहा वर्षापूर्वी त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महिलांच मतदान वाढलं भारतीय जनता पक्षाची आणि समीकरण आहे ते त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलं आणि त्याच वेळी जर वेगवेगळे समाज घटक एकत्र आणण्यामध्ये आणि आणखीन घटक पक्ष जोडण्यामध्ये महाघटक. मला असं वाटतं की हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांनाच मुख्यमंत्री करेल आणि याबाबत काही फारस कॉम्प्लिकेशन होईल असं मला बिलकुल वाटत जी खर आहे चोरमारे सरांकडे चोरमारे सर जस आता देसाई सर देखील म्हणाले तर आताची जी आकडेवारी आहे त्यानुसार भाजपा 69 जेडीयू 75 इतर 17 आरजेडी 50 काँग्रेस 12 आणि इतर चार त्यामुळे आता हे जवळपास स्पष्ट आहे की एनडीएच सरकार येणार आणि त्याच्यामध्ये अर्थातच 243 पैकी 243 जागांचे कलाले आहेत 161 जागी. जी आहे ती आघाडी घेतलेली आहे