दुष्काळाशी दोन हात : स्पर्धेत 24 जिल्हे, 75 तालुके आणि चार हजार गावांचा सहभाग

Continues below advertisement
8 एप्रिलला 'सत्यमेव जयते वॉटरकप' सुरु होणार आहे. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये यावेळी 24 जिल्ह्यांतील 75 तालुके आणि 5 हजार 900 गावं सहभागी होणार आहेत. 31 मार्चपासून पानी फाऊंडेशनचा 'तुफान आलंया' हा कार्यक्रमही 'झी मराठी' वाहिनीवर सुरु होणार असल्याची घोषणा किरण राव यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram