ABP News

नवी दिल्ली : 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

Continues below advertisement
शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ग्वाही दिली. ‘मन की बात’मधून मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram