नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

Continues below advertisement
न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. लोया मृत्यूप्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्ट निकाल कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राहुल गांधींनी खोटे आरोप केले हे सिद्ध झालं. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली आहे. तर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram