नवी दिल्ली : सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींमधील वाद मिटला, बार काऊन्सिलची पत्रकार परिषद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चार न्यायामूर्ती आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटला आणि त्यांनी ‘चाय पे चर्चा’ ही केली. असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केलाय.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आज कोर्टाचं काम सुरु झालं. त्यावेळी चारही न्यायाधीशांनी आपलं कामाकाज सुरु केलं.
सुप्रीम कोर्टातील वाद म्हणजे पेल्यातलं वादळ होतं अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आज कोर्टाचं काम सुरु झालं. त्यावेळी चारही न्यायाधीशांनी आपलं कामाकाज सुरु केलं.
सुप्रीम कोर्टातील वाद म्हणजे पेल्यातलं वादळ होतं अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली.