नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीच निर्णय घेतले : अरुण जेटली

यूपीए सरकारमुळे देशाचं नुकसान झालं, ज्यातून देशाला सावरण्यासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले. आजच्या घडीला मी स्तंभलेखक होणार नाही, असं म्हणत अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना टोला लगावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola