Mumbai Crime : शेअर बाजारातील नुकसानामुळे आत्या, भाच्यानं संपवलं जीवन

Maharashtra Mumbai Crime News : रशिया (Russia) आणि युक्रेनमधल्या युद्धामुळं देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारात सातत्यानं चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच बाजारात सातत्यानं होणाऱ्या चढ-उतारांमुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच शेअर बाजारात झालेल्या नुकसानामुळे दोघांनी गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola