मुंबई : देशातील स्वच्छ राजधानीत मुंबईची बाजी

Continues below advertisement

देशातील स्वच्छ राजधानीत मुंबई महानगरपालिकेनं बाजी मारली आहे. तर देशातलं सर्वोत्तम घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणारं शहर म्हणून नवी मुंबईला गौरविण्यात आलंय. इंदोर, भोपाळ आणि चंदीगढला स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारतर्फे देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण २०१८ चे निकाल जाहीर करण्यात आलेत. या योजनेअंतर्गत देशातील राज्यांच्या राजधान्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये मुंबई मनपानं हा पुरस्कार पटकाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram