Tiware Dam Breached | धरणाला तडे गेल्याची तक्रार प्रशासानाकडे करुनसुद्धा दुर्लक्ष केलं : आमदार सदानंद चव्हाण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाणी अडविण्यासाठी बांधलेल्या धरणाच्या भिंतीला तडे गेलेले होते. त्यात काल मोठा पाऊस झाला आणि धरणाला भगदाड पडलं आणि धरणातील सर्व पाणी वाहून गेले.
धरणाला तडे गेल्याची तक्रार प्रशासानाकडे केली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. असा दावा शिवसेनेचे स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांनी केलाय.