Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचं काम : जयंत पाटील

Continues below advertisement
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram