Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पातून मुंबईच्या तोंडाला पानं पुसली; आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola