ब्रेकफास्ट न्यूज : पेरणीच्या काळातील संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान, राजू शेट्टी नाराज

Continues below advertisement
शेतकरी संप सुरु असला तरी राजू शेट्टी यांनी संपाला विरोध केला आहे. दोन वर्षांनंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात संप केला तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल, असं शेट्टी म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram