ब्रेकफास्ट न्यूज : रायगड : माणगावात राजकीय वादातून चिमुरडीची हत्या?

Continues below advertisement
राजकीय वादातून सात वर्षीय चिमुकलीचं अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वावे गावात हा धक्कादायक प्रकार घडला. चार दिवसांपूर्वी सात वर्षाची दिया जाईलकर बेपत्ता झाली होती.
मात्र काल रात्री वावे गावातील बंद घरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. दियाची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा गावकऱ्यांना संशय आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram