ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून' : आशिष शेलार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2018 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाहाती सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न जरी भंगलं असेल तरीही भाजपने इथे जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 104 जागांवर विजय मिळवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. भाजपच्या या यशानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
'कर्नाटकात जिंकलो, मतदारांचे आभार... आता भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून'...' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे.
'कर्नाटकात जिंकलो, मतदारांचे आभार... आता भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून'...' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे.