राणे एनडीएत येणार असल्याने भाजप मंत्र्यांची धाकधूक वाढली

Continues below advertisement
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होणार हे जवळपास निश्चित असून राणेंना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं मिळणार आहे. त्यामुळे राणेंना कोणतं खातं देणार, यावरुन भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram