Heat Wave | बिहारमध्ये उष्माघाताचे 184 बळी, संचारबंदी लागू | पाटणा | ABP Majha
Continues below advertisement
बिहारमध्ये गेल्या 24 तासांत उष्माघातामुळे 61 जणांचा मृत्यू झालाय.. तर 100 हून अधिक लोकं सध्या रुग्णालयात उपचार घेतायत.. गया आणि पटनाच्या अनेक भागांत 45 अंशांपेक्षाही जास्त तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर उन्हामुळे काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आलीय.
Continues below advertisement