बडोदा : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद
Continues below advertisement
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केलंय. साहित्य संमेलनात युवकांचा सहभाग वाढावा यासाठी या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलंय. गेले ३ दिवस हे विद्यार्थी संमेलनातील विविध कार्यक्रमांत सहभागी होतायेत. बडोद्याच्या ज्या वसतीगृहात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते राहून शिकले त्याची सफर आज या विद्यार्थ्यांना घडवण्यात आली.
Continues below advertisement