EXCLUSIVE : गुजरात/ बडोदा : गुजराती लेखक सितांशु यशश्चंद्र यांच्याशी संवाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2018 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लेखकांनी भूमिका घेणं ही काळाची गरज असल्याचं मत बडोदा साहित्य संमेलनातले प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ लेखक सितांशु यशश्चंद्र यांनी व्यक्त केलं आहे.तसंच उजव्या किंवा डाव्या अश्या कोणत्याही विचारसरणीच्या प्रभावाखाली न येता स्वतःची परखड मतं मांडावी, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. सितांशु हे गुजरातीतील नामवंत लेखक आहेत. या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांनी.