मुंबई : वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मीची निदर्शनं

Continues below advertisement
मुंबईतल्या वांद्रेत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. सरकारनं तातडीनं याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करुन अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी यावेळी केली गेली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram