औरंगाबाद : औरंगाबादकरांवरील पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमध्ये महावितरणनं वीज कनेक्शन तोडल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला जाग आली आणि थकीत 12 कोटी रुपयांपैकी 2 कोटीचं वीजबिल भरलं. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचं संकट टळलं आहे.