औरंगाबाद : शहरात अभूतपूर्व कचराकोंडी, नारेगावमधील ग्रामस्थांचा महापालिकेच्या नावाने शिमगा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादेच्या नारेगावात मात्र सरकारचा निषेध व्यक्त करत कचऱ्याची आणि सरकारची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी नारेगावकरांनी सरकार आणि महापालिकेच्या नावानं बोंब ठोकली आणि कचरा डेपोला आपला तीव्र विरोध नोंदवला. गेल्या 40 वर्षांपासून असलेल्या कचराडेपोमुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं.