औरंगाबाद : आमदार इम्तियाज जलील यांचं खासदार चंद्रकांत खैरेंना पत्र

Continues below advertisement
औरंगाबादच्या दंगलीनंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं सोडून खासदार खैरेंनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं, हे लोकप्रतिनिधींना शोभण्यासारखं नाही. त्यामुळे आता एकत्र येऊन शहरात शांतता प्रस्थापित करु असं खुलं पत्र औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत खैरेंना लिहलं आहे. दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदमान करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु, असं या आवाहन त्यांनी केलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram