औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचं थैमान, रुग्णांची संख्या 4 हजारांवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. अवघ्या सहा दिवसात जिल्ह्यातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या शंभरवरुन चार हजारांवर पोहोचली आहे.