औरंगाबाद : जोरदार पावसामुळे स्टेशनवर हजारो टन खताची पोती भिजली
Continues below advertisement
औरंगाबादमध्येही पावसानं जोरदार बॅटिंग केली. मेघगर्जनेसह या मोसमातील सर्वात मोठा पाऊस झाला. शहरातील अनेक
घरात पाणी शिरलं. रस्त्याला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरील हजारो
खतांची पोती पावसानं भिजली.
घरात पाणी शिरलं. रस्त्याला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरील हजारो
खतांची पोती पावसानं भिजली.
Continues below advertisement