औरंगाबाद जाळपोळ : घटनेत मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांशी बातचीत

Continues below advertisement
औरंगाबादेत मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली. या घटनेत 30 ते 40 जण जखमी झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram