Assembly Election 2019 | पक्षांतर लोकांना पटलं नाही, शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2019 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 163 जागा मिळवत सत्ता मिळवली खरी पण कालच्या निकालापासून चर्चा सुरु आहेत ती फक्त शरद पवारांची. शरद पवार यांनी लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र पिंजून काढला. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजिवनी मिळाली. शरद पवारांनी हा करिष्मा कसा साधला? राष्ट्रवादीचा भविष्याचा प्लॅन काय आहे. यासह अनेक प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिली.