स्पेशल रिपोर्ट अमरावती: बुद्धपौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना

Continues below advertisement
वन्यजीव संपदेनं महाराष्ट्र परिपूर्ण आहे..पण ही संपदा नेमकी कीती? प्राणी, पक्षी आणि किटकांची संख्या, त्यांच्या जाती याबद्दल अजूनही साशंकता असते. यामुळंच दरवर्षी बुद्धपौर्णिमेला महाराष्ट्रातल्या जंगलामध्ये प्राण्यांची गणना केली जाते..मेळघाटमध्ये यंदा हा अनुभव वन्यजीवप्रेमींनाही घेता आला..पाहुयात...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram