अमरावती : पंपापेक्षा निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्यांचे मृत्यू, कृषीतज्ज्ञांचं मत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2017 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विदर्भातल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा चायनामेड पंपांच्या फवारणीमुळे नाही, तर जास्तवेळ फवारणी केल्यानं झाल्याचा दावा कृषी तज्ज्ञांनी केला आहे.