कल्याण : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Mar 2018 05:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्य रेल्वेची वाहतकू पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने कर्जतकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेकडून रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पुढे कर्जतकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबल्या आहेत. शिवाय एक्स्प्रेसच्या वातुकीवरही परिणाम झाला आहे.