बर्थडे पार्टीतील वादामुळे मावसभावाकडून बालाजी कांबळेंची हत्या?

Continues below advertisement
आळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याची चिन्हं आहेत. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच कांबळेंची हत्या केल्याचा संशय आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram