नवी मुंबई : कळवा-विटावा रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी, मनसेनं ऐरोलीचा टोलनाका बंद पाडला
22 Dec 2017 08:54 PM (IST)
नवी मुंबई : कळवा-विटावा रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मनसेनं ऐरोलीचा टोलनाका बंद पाडला
Sponsored Links by Taboola