अहमदनगर : अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ, 51 जणांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदनगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात गुरुवारी घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.