केंद्र सरकारच्या प्रस्तावित करारामुळे दुधाचे दर सात रुपयांनी घसरणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरु असताना मोदी सरकार थेट 25 कोटी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या तयारीला लागल्याचा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या एका प्रस्तावित करारामुळे ही वेळ येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.