माझा हस्तक्षेप : महावितरणला विक्रमी तोट्याचा ग्राहकांना भुर्दंड का?

Continues below advertisement
महावितरण कंपनी पूर्णपणे डब्यात गेली का असा प्रश्न सध्या  पडलाय कारण गेल्या दीड वर्षात महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झालाय आणि आजवरचा हा विक्रमी तोटा  आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायच्या तयारीत आहे कारण यापैकी 30 हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याविषयीचा एक प्रस्ताव  ठेवण्यात आलाय..  यामध्ये  महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के ऐवढ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. मुळात महावितरणला हा तोटा कशामुळे होतोय.. नवे प्रकल्प, नवे करार, नवी भरती,,, नेमकं कशामुळे आणि हा भार ग्राहकांच्या खिशावर टाकण्याची तयारी होतेय हे योग्य आहे का या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तेक्षेप करत आहोत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram