712 यवतमाळ : योग्य काळजी न घेताच कीटकनाशक फवारणी जोमात सुरु

गेल्या वर्षी यवतमाळमध्ये फवारणीतून विषबाधा झाली आणिं २०-२२ शेतकरी शेतमजूरांना हकनाक जीव गमवाव लागला होता. कुणी शेतकऱ्यांना दिला,कृषी विभागाला, कुणी कीटकनाशक कंपन्यांना तर कुणी सर्व सरकारी यंत्रणांना..
आज वर्षभरानंतर या परिस्थितीत काही बदल झालाय का? जुन्या चुकांमधून आपण काही शिकलो आहोत का?
जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola