712 यवतमाळ: विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाखांची मदत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊन तब्बल 19 शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याचं सरकारनं जाहीर करण्यात आलंय. सातबारावर नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून ही मदत दिली जाणार आहे.