712 यवतमाळ: विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाखांची मदत

यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे विषबाधा होऊन तब्बल 19 शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याचं सरकारनं जाहीर करण्यात आलंय. सातबारावर नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून ही मदत दिली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola