712 : सोलापूर : दलालांकडून पिळवणूक टाळण्यासाठी खास आंबा महोत्सव

Continues below advertisement
हापूस आंबा म्हणजे कोकणची शान आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाची जान आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्य़ा आवकाळी पावसामुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली. आणि त्याचे दर वाढले. तर दुसरीकडे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची दलालांकडून पिळवणूक होते. ती  टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सवाचं आयोजन केलं. हा महोत्सव म्हणजे आंबाप्रेमींसाठी पर्वणीच ठरला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram