ABP News

712 शिर्डी: कृषी कवींनी कृषी दिन गाजवला

Continues below advertisement
१ जुलै हा दिवस राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने अहमदनगरमध्ये कृषी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध कृषी कवीं सोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही कविता सादर केल्या. या कवितांमधून बळिराजाच्या समस्यांवर भाष्य करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram