712 : सांगली : एक एकरात मिरची लागवडीतून लाखोंचा नफा, राजाराम माळींची यशोगाथा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उन्हाळी हंगामातील पिकांमध्ये प्रामुख्यानं भाजीपाला पिकांची लागवड फायद्याची ठरते. त्यातही बाजारातील दरांचा अंदाज बघता पिकाची निवड केल्यास, भरघोस नफा निश्चितच मिळतो. सांगलीच्या नरवाडमधील राजाराम माळी यांनी हाच विचार करत शेतीचं नियोजन केलं. एक एकरात मिरचीची लागवड करत त्यांनी भरघोस नफा कमावला.