712 सांगली: द्राक्ष बागांवर वटवाघळांचा हल्ला, शेतकऱ्यांचं नुकसान
Continues below advertisement
वाढत्या थंडीचा द्राक्षांवर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे बहूतांश ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसानही झालं. मात्र सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागतंय. वटवाघळांनी फळं खाल्ल्यानं वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.
Continues below advertisement