712 : जयपूर : राजस्थानमध्येही शेतकऱ्यांना कर्जमाफी

Continues below advertisement
राजस्थानमध्येही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाली आहे. याबाबतची माहिती राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दिली आहे. या कर्जमाफीमुळे राज्यातील जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यात राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांचं 50 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं आणि जमीन करमाफीचीही घोषणा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram