712 पीक सल्ला: अशी घ्या पिकांची काळजी

Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खंड आहे, मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी बरसतायत. अशा ठिकाणी भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन सारख्या पिकांची पेरणी पूर्ण झालीये. भाजीपाला पिकांच्या पुनर्लागवडीचा काळही सुरु झालाये.  अशा वेळी काय़ काळजी घ्यावी..कसं व्यवस्थापन करावं....ते जाणून घेऊया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram