712 : पीक सल्ला : भात लावणी करताना काय काळजी घ्याल?

Continues below advertisement
खरीप हंगाम सुरु होऊन आता जवळपास दीड महिना पूर्ण झालाय. भात, नागली, मूग, उडीद अशा पिकांच्या पेरण्याही पूर्ण झाल्यात. भात आणि नागली पिकांच्या पुनर्लागवडीचा काळ सध्या सुरुये. अशा वेळी रोपातील अंतरापासून खताच्या मात्रेपर्यंत योग्य प्रमाण राखणं गरजेचं असतं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.अशा वेळी पिकांची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊया या पीक सल्ल्यात..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram