712 : औरंगाबाद : पीक विम्याची अपेक्षित रक्कम जमा न झाल्याने शेतकरी संतप्त

Continues below advertisement
नैसर्गीक आपत्तींपासून पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सरकारनं पीक विमा योजना राबवली. मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. नुकसान भरपाई मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा विमा हफ्ता भरला. मात्र भरपाईच्या रकमेने आणखी नुकसान केल्याचं दिसून आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram