712 : पालघर : 30 हजार शेतकऱ्यांना काजू शेतीतून कोट्यवधीचा नफा, बायफ संस्थेचा पुढाकार
Continues below advertisement
शेतकऱ्याने फक्त पिकवून न थांबता त्याच्या मार्केटिंगवर लक्ष द्यायला हवं. पालघरमधील जव्हार,मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये काही गावात हा प्रयोग होतो आहे. बायफ संस्थेच्या मदतीने काजू लागवड ते प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था उभी राहिली. काजू उत्पादकांना त्याचा कसा फायदा होत आहे. पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement